येशूने त्याच्या बारा शिष्यांना अशुद्ध आत्म्यांना काढून टाकण्याचा व सर्व प्रकारचे रोग बरे करण्याचा अधिकार दिला [१०:१].
येशूचा विश्वासघात करणार होता त्या शिष्याचे नाव यहूदा इस्कर्योत होते [१०:४].
येशूने त्याच्या शिष्यांना फक्त इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे पाठविले होते [१०:६].
नाही, शिष्यांनी त्यांच्यासोबत पैसे किंवा अतिरिक्त कपडे घ्यावयाचे नव्हते [१०:९-१०].
शिष्यांनी कोण योग्य आहे हे शोधन काढून तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहावयाचे होते [१०:११].
जी नगरे शिष्यांचे स्वागत करणार नाहीत किंवा त्यांची वचनें ऐकणार नाहीत त्यांचा न्याय सदोम आणि गमोरा ह्या नगरांपेक्षा भयंकर स्वरूपाचा असेल [१०:१४-१५].
येशूने सांगितले की लोक शिष्यांना न्यायसभांच्या स्वाधीन करतील, त्यांना फटके मारतील, व त्यांना त्याच्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्यापुढे नेण्यांत येईल [१०:१७-१८].
शिष्यांना धरून दिल्यानंतर पित्याचा आत्माच त्यांच्या द्वारे बोलेल [१०:२०].
शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल असे येशूने म्हटले [१०:२२].
ज्यांनी येशूचा द्वेष केला ते त्याच्या शिष्यांचा देखील द्वेष करतील [१०:२२, २४-२५].
जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका असे येशूने म्हटले [१०:२८].
आत्ग्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकांत नाश करण्यांस जो समर्थ आहे त्याला आपण भ्यावे असे येशूने महाले [१०:२८].
येशू त्याला स्वर्गाच्या पित्यासमोर पत्करील [१०:३२].
येशू त्याला स्वर्गाच्या पित्यासमोर नाकारील [१०:३३].
तो घरांमध्ये सुद्धा विभाग करण्यास आला असे येशूने सांगितले [१०:३४-३६].
जो येशूसाठी त्याचा जीव गमावील तो त्याला राखील [१०:३९].
जो कोणी नगण्य अशा शिष्याला गार पाण्याचा प्याला पाजितो त्याला प्रतिफळ प्राप्त होईल [१०:४२].